मुख्यमंत्र्यांची राजीनाम्याची कृती म्हणजे जबाबदारीतून पळून जाणे आहे काय?
01-12-08 (05:20 PM)
Nitin Panchal
जबाबदारी घेतलिच कधि होति ? म्हनुनच तर आतकवादि आपले काम जबाबदरिने करु शकले. हा सगळा येत्या election साठी केला गेलेला स्टंट आहे जेनेकरुन स्वतबरोबर कोंग्रेस् चिहि प्रतिमा उजळून निघावि. वयक्तिक राजिनामा नाट्य करन्यापेक्शा स्वताहा या लोंकान्नि सरकारला नाकर्ते म्हनुन जहिर करावे. खर कारन खुर्चि असल्याकरनाने यांच्या खुर्चिखालिच बॉम्ब फोडले पाहिजेत्.
Reply Report Abuse  
01-12-08 (05:01 PM)
mangesh monde
होय
Reply Report Abuse  
01-12-08 (04:49 PM)
hemant
सलाम मुंबई.....शहिद जवान त्यांना sudhha सलाम...चिडं येते.....200 लोकाचा बलि गेल्यावर काय फायदा राजीनामा देऊन..... it's all political stunt.....
Reply Report Abuse  
01-12-08 (04:40 PM)
hemant
Innocent Peopleche praan janyapeksha Political Lokananch shoot kele pahije hote. Khara dhoka aapalyala millitantpeksha Political Peoplekadun aahe. AApala Desh aatun pokharla jaat aahe. Evadha darugola mumbait aala yacha artha ya lokana sthanik support hota. Shame on this People Politicians
Reply Report Abuse  
01-12-08 (04:33 PM)
vikas
होय कारण आता पर्यंत त्यांनी हेच केले आहे व त्यांनी राजकरणातुन संन्यास घेण्याची वेळ आली आहे. त्यांनी सर्व वेळ नारायण राणे याच्या सोबत भाडंण करण्यातच घालवला.
Reply Report Abuse  
आपण सध्या 1-5 संदेश (एकूण 16 संदेश ) पाहत आहात
पृष्ठ «1234»