एखाद्या श्मशान भूमीला तंजावरचे लोक पवित्र मानतात हे न उगडणारे कोडे आहे. तुम्‍हाला काय वाटतं?
21-10-08 (01:20 PM)
madhusudan kale
भारतात हिंदू धर्म प्रमुख असला तरी अनेक प्रांतात अनेक प्रकारचे रीतिरिवाज निरनिराळे असतात मग ते मंगल कार्यांचे असोत किंवा म्रुत्यूनंतरचे असोत. त्यामुळे तंजावरचे लोक स्मशान भूमीही पवित्र मानतात यात वावगे काही नाही.
Reply Report Abuse  
21-10-08 (01:10 PM)
amit
pretekacha aapapla dharm asto jyala tyala tyacha marji nusar vaagnyacha adhikar mala kaydilay
Reply Report Abuse  
आपण सध्या 1-2 संदेश (एकूण 2 संदेश ) पाहत आहात
पृष्ठ «1»