वरील लेख वाचल्यानंतर अमिताभ व त्यांचे कुटुंबिय महाराष्ट्र वा मराठीविरोधी मानसिकतेचे असल्याचे अजूनही वाटते काय?
13-09-08 (12:23 AM)
Jayendra Hirlekar
मला तर या लेखात अमिताभने मराठी माणसाची खिल्ली उडवली आहे असे वाटते. हा मराठी संस्कृतीचा व मराठी संस्कारांच अपमान आहे. जर त्यांना मराठीचा आदर असता तर जया बचन यांनी असे वक्तव्य कधीच केल नसत. जय महाराष्ट्र
Reply Report Abuse  
13-09-08 (12:23 AM)
Jayendra Hirlekar
मला तर या लेखात अमिताभने मराठी माणसाची खिल्ली उडवली आहे असे वाटते. हा मराठी संस्कृतीचा व मराठी संस्कारांच अपमान आहे. जर त्यांना मराठीचा आदर असता तर जया बचन यांनी असे वक्तव्य कधीच केल नसत. जय महाराष्ट्र
Reply Report Abuse  
12-09-08 (04:57 PM)
netra
मला तर या लेखात अमिताभने मराठी माणसाची खिल्ली उडवली आहे असे वाटते.
Reply Report Abuse  
12-09-08 (04:52 PM)
p.baban
ह लेख म्हणजे निव्वळ सारवासारव आहे.
Reply Report Abuse  
11-09-08 (03:23 PM)
sagar
होऐ
Reply Report Abuse  
आपण सध्या 1-5 संदेश (एकूण 12 संदेश ) पाहत आहात
पृष्ठ «123»